राहुल गांधींना कोणच गांभीर्याने घेत नाही तर उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्राची पीछेहाट : केंद्रीयमंत्री मिश्रा

सातारा लोकसभा मतदारसंघात डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मजबूत संघटन
Published:Jan 17, 2023 08:59 AM | Updated:Jan 17, 2023 09:08 AM
News By : कराड | संदीप चेणगे
राहुल गांधींना कोणच गांभीर्याने घेत नाही तर उद्धव ठाकरेंमुळे महाराष्ट्राची पीछेहाट : केंद्रीयमंत्री मिश्रा

उध्दव ठाकरे यांनी सत्तेच्या लालसेपेटी महाराष्ट्राला व महाराष्ट्राच्या जनतेला धोका दिला आहे. ठाकरेंमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीत अडथळा आला असून महाराष्ट्र 5 ते 10 वर्षे मागे गेला आहे. महाराष्ट्राला यापुढे प्रगतीपथावर नेण्यासाठी काम करणार्‍यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू असल्याचे मंत्री मिश्रा यांनी सांगितले.