गणेशवाडीत फळबाग व ऊस जळून खाक; लाखोंची वित्तहानी

Published:Mar 20, 2021 10:36 AM | Updated:Mar 20, 2021 10:36 AM
News By : Muktagiri Web Team
गणेशवाडीत फळबाग व ऊस जळून खाक; लाखोंची वित्तहानी

गणेशवाडी (ता. खटाव) येथे फळबाग व ऊस शेतीस आग लागून लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. याप्रकरणी वेगवेगळे दोन गुन्हे नोंद झाले आहेत.