कृषी विभागाच्या योजनांचा सर्वसामान्य शेतकर्‍यांचा लाभ द्यावा

ना. बाळासाहेब पाटील यांच्या सूचना : कृषी विभागाची आढावा बैठक संपन्न
Published:Mar 20, 2021 10:44 AM | Updated:Mar 20, 2021 10:44 AM
News By : Muktagiri Web Team
कृषी विभागाच्या योजनांचा सर्वसामान्य शेतकर्‍यांचा लाभ द्यावा

‘कृषी विभाग हा शेतकर्‍यांसाठी असणारा विभाग आहे. या विभागामार्फत ज्या-ज्या योजना शेतकर्‍यांसाठी राबविल्या जातात, त्या प्रभावीपणे राबवून याचा लाभ गरजू शेतकर्‍यांना द्यावा,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या.