ग्रामीण भागासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञान उपयुक्त

राजेंद्र पवार यांचे मत : प्रदीप जाधव ‘विष्णू जोशी स्मृती उत्कृष्ट कारागीर’ पुरस्काराने सन्मानित
Published:Feb 20, 2021 09:18 AM | Updated:Feb 20, 2021 09:18 AM
News By : Muktagiri Web Team
ग्रामीण भागासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञान उपयुक्त

‘ग्रामीण भागासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञान उपयुक्त असून, त्याचा वापर वाढल्यास  ग्रामीण तरुणांना व्यवसाय उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय ग्रामीण महिलांना गावातच रोजगारही उपलब्ध होऊ शकेल,’ असे मत महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव (लाभ क्षेत्र विकास) राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.