आरोग्य यंत्रणेकडे मनुष्यबळ कमी असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी

डॉ. अनिरुद्ध आठल्ये : कुडाळ येथे कोरोनाबाबत बैठक संपन्न
Published:Apr 23, 2021 09:44 AM | Updated:Apr 23, 2021 09:44 AM
News By : Muktagiri Web Team
आरोग्य यंत्रणेकडे मनुष्यबळ कमी असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी

‘सातारा जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेमध्ये सध्या मनुष्यबळ खूप कमी आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने आरोग्य विभागास काम करण्यास अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यापेक्षा नागरिकांनीच स्वतःची काळजी घ्यावी, हाच कोरोनावर एकमेव उपचार,’ असा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिला आहे.