माणमधील 16 गावातील शेतीसाठी टेंभूचे पाणी येईपर्यंत लढा सुरूच

कोरेवाडी येथे पाणी पूजनप्रसंगी अनिल देसाई यांचा दृढनिश्‍चय
Published:May 12, 2021 12:17 PM | Updated:May 12, 2021 12:17 PM
News By : Muktagiri Web Team
माणमधील 16 गावातील शेतीसाठी टेंभूचे पाणी येईपर्यंत लढा सुरूच

टेंभू योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. आता माण तालुक्यातील 16 गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व ताकदीनिशी आपल्याला लढा उभारायचा आहे. जोपर्यंत शेतीला पाणी मिळून शेती सुजलाम सुफलाम होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. - अनिल देसाई, (संचालक , सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक)